निसर्ग चक्रीवादळानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरू केला.

निसर्ग चक्रीवादळानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरू केला. गावकऱ्यांना चांगलं आणि शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी कंबर कसली. शासनाच्या मदतीने सर्व उपाययोजना करत पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत केला.