स्त्री ते सुपर वुमन!

समाज सक्षम बनवायचा असेल तर समाजातील महीलांचे सबलीकरण होणे आवश्यक आहे. राज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.